दान देऊन कोणी गरीब होत नाही !

Causes grid view


परिचय


जगातील सर्व संस्कृतींचा उगम हा पाण्याच्या अस्तित्वाशी निगडीत आहे. म्हणूनच आपल्याला बरीचशी गावे सुद्धा नदीच्या किंवा तलावाच्या काठी आढळतात. शेतीसाठी पाणी हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या व्यतिरिक्त मानवाला स्वच्छतेसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी पाणी आवश्यक असते. या सर्व कारणांमुळे पाण्याला “जीवन” असे म्हटले जाते. स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्षे झाली तरी अजूनही हजारो गावातील पाण्याचा मुलभूत प्रश्न सुटलेला नाही. ज्या गावांना पाणी वर्षभर उपलब्ध होते तिथे पाण्याचा अति-उपसा झाल्यामुळे (बोअर द्वारे) वेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच पाण्याचा भूगर्भातील साठा खूप खोलवर जावून पोहोचला आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता असेल, तर ती मिटवण्यासाठी आणि पाणी मुबलक असेल तर त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी काम करायची गरज आहे. आता तर पाण्याची समस्या अतिशय भीषण झाली आहे. ही आपण लातूर ळा ट्रेन ने पानी नेल्याने समजली आहे.

अधिक वाचा ->

कार्यक्रम


Activity 1

Natural sources of fresh water include surface water, under river flow, underground and frozen water. Artificial sources of fresh water can include treated wastewater (wastewater reuse) and desalinated seawater.

excavation of tank

At the kanad gaon all villagesr taken activity for remove all the sand and dumped into the farms



केस स्टडीज